Annabhau Sathe: Revolutionary Poet, Novelist, Playwright and Social Reformer
| | | |

Annabhau Sathe: Revolutionary Poet, Novelist, Playwright and Social Reformer

Annabhau’s writings are about the struggles and qualities of the marginalized sections of society. He wanted to fuse Ambedkarism and Marxism. It is regrettable that Hindi translations of his works are not available even 50 years after his death.

सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या विस्तारीत उत्तरात प्रशांत भूषण म्हणतात ट्वीट्स मुळे न्यायालयाची अवमानना होत नाही
|

सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या विस्तारीत उत्तरात प्रशांत भूषण म्हणतात ट्वीट्स मुळे न्यायालयाची अवमानना होत नाही

व्ही. वेंकटेसन सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण यांनी जुन महिन्यात जे दोन ट्विट केले होते त्यावर स्वत: तक्रार दाखल करुन (सुऒ मोटो) घेतली आणि भूषण यांना नोटीस पाठवली. प्रशांत भूषण यांनी त्य़ाला विस्ताराने उत्तर दिले. यावर ५ ऑगस्ट ला न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या पीठापुढे सुनावणी होईल. प्रशांत भूषण…

दिल्लीच्या फेररचनेचा नवा प्रकल्प निरर्थक आणि मूर्खपणाचा
|

दिल्लीच्या फेररचनेचा नवा प्रकल्प निरर्थक आणि मूर्खपणाचा

– रामचंद्र गुहा सहा वर्षापूर्वी `हिंन्दुस्थान टाईम्स` च्या संपादकांनी दर दोन आठवड्यांनी एक सदर लिहिण्याचं मला निमंत्रण दिलं. मी होकार दिला आणि अट घातली की माझ्या लिखाणावर कुठलेही संपादकीय बदल केलेले मला चालणार नाहीत. क्वचित माझ्या लेखी संहितेत जे किरकोळ बदल केले तेव्हा त्यांनी मला विचारलेही नव्हते. माझ्या लिखाणात बदल करण्याचे वा काही मुद्दे टाळण्याचे…

अवैज्ञानिक पद्धतीने केलेली अपयशी टाळेबंदी
|

अवैज्ञानिक पद्धतीने केलेली अपयशी टाळेबंदी

विद्या कृष्णन आणि अथिरा कोन्निकारा, १९ मे २०२० १.३ अब्ज भारताची लोकसंख्या मागच्या अनेक दिवसांपासून जगातील सर्वात कडेकोट टाळेबंदीत असूनही भारत चीनला मागे टाकून आशिया-पॅसिफिक या भागातील कोरानाचे केंद्र बनत आहे. देशात असणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय कार्य दल स्थापन करण्यात आले ज्याच्या साह्याने सरकार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन योग्य ती पावले उचलण्यास कार्यक्षम असावी. परंतु…

कोव्हीड-१९ – मोदींचं नोटा छापायचं नवं मशिन
|

कोव्हीड-१९ – मोदींचं नोटा छापायचं नवं मशिन

कपिल कोमिरेड्डी माननीय नरेंद्र मोदी यांच्य़ासाठी, कोव्हिड–१९ हा काही गंभीर आजार नसून, उलट एखाद्या सिनेमाच्या कथेला लेखकाने दिलेल्या अनपेक्षित कलाटणी सारखा आहे. २४ मार्च२०२० ला मानवी इतिहासातील सर्वात मोठी टाळेबंदी जाहीर करण्यापूर्वी पंतप्रधान स्वतःच निर्माण केलेल्या अनेक संकटात सापडले होते. संविधानातील धर्मनिरपेक्ष व लोकशाही तत्वांच्या  उल्लंघनाविरोधात भारतातील प्रमुख शहरांमध्ये शांततामय आंदोलनाची लाट आली होती, याच…

राम प्रसाद बिस्मिल यांच्या क्रांतीच्या कल्पनेमध्ये भगवीकरणास  थारा नाही
|

राम प्रसाद बिस्मिल यांच्या क्रांतीच्या कल्पनेमध्ये भगवीकरणास थारा नाही

हर्षवर्धन त्रिपाठी आणि प्रबल सरण अग्रवाल [११ जून रोजी रामप्रसाद बिस्मिल यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रकाशित]  रामप्रसाद बिस्मिल यांचे ‘सरफरोशी की तमन्ना’ हे गीत जनमानसामध्ये प्रसिद्ध  आहे. त्यांचे नाव ‘काकोरी कटाच्या’ घटनेमुळे जनतेच्या मनावर कोरले गेले आहे. धाडसी ट्रेन-लूटीच्या या घटनेने उत्तर भारतातील क्रांतिकारी चळवळीने दिशा बदलली. तथापि उजव्या विचारसरणीने बिस्मिल यांचे पुरेपूर भगवीकरण करण्याच्या प्रयत्न केला…

मॅल्कम एक्स: एका मानवाधिकार कार्यकर्त्याची समाजवादाकडे वाटचाल
|

मॅल्कम एक्स: एका मानवाधिकार कार्यकर्त्याची समाजवादाकडे वाटचाल

ग्लोरिया वर्डीयू कोविड – १९ महामारी नसती तर, १९ May मे २०२० रोजी आपण मॅल्कम एक्सचा ९५ वा वाढदिवस साजरा करीत असतानाच, शेकडो आणि हजारो लोक “अहमाऊड आर्बेरी आणि ब्रेओना टेलर ला न्याय हवा!” अशा घोषणा देत रस्त्यावर उतरले  असते. जसे आम्ही उतरलो होतो २००६ मध्ये सीन बेल साठी; २००९ मध्ये ऑस्कर ग्रॅण्ट साठी; २०१२…

रेसक्यू पॅकेज: मोदी सरकारचा नवीन जुमला
|

रेसक्यू पॅकेज: मोदी सरकारचा नवीन जुमला

प्रभात पटनाईक नरेंद्र मोदी सरकारचा जनतेप्रती असलेल्या अमानुषपणाची तुलना त्यांच्या खोटेपणाशीच जोडली आहे आणि दोन्ही बाबतीत मोदी सरकार जगातील अनेक देशांच्या सरकारांना लाजवतील एवढे त्यात निपूण आहेत.   देशातील लोकांसाठी “बचाव पॅकेज” म्हणून इतर कोणत्या सरकारने एक हाती सत्ता बळकट करू पाहणाऱ्या देशी-परदेशी मक्तेदारांना अनेक सवलती दिल्या असतील?  सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत  आर्थिक फटका बसलेल्या गरीब जनतेला…

विदेशी कर्जाची समस्या
|

विदेशी कर्जाची समस्या

– प्रभात पटनाईक तिसर्‍या जगातील देशांमध्ये विदेशी कर्जाची समस्या फ़ार गंभीर होत चालली आहे. अगदी अलीकडील अर्जेंटिना मधील कर्जाची समस्या ही त्याचेच एक स्पष्ट रुप आहे. याच्या मुळाशी एप्रिल २०११ पासून सुरू झालेल्या जागतिक बाजारातील प्राथमिक वस्तूंच्या किंमतींची पडझड आहे. मार्च आणि एप्रिल २०२० मध्ये किंमती खूपच जास्त ढासळल्या, पण जागतिक महामारीचे हे दोन महिने…

कोरोनाव्हायरस संकटादरम्यान श्रीमंत कंपन्यांचा फायदा
|

कोरोनाव्हायरस संकटादरम्यान श्रीमंत कंपन्यांचा फायदा

– योगी आगरवाल ( ज्येष्ठ पत्रकार) हे जरी धक्कादायक असलं तरी आश्चर्यकारक अजिबात नाही की २४ मार्चला लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आठ कंपन्यांच्या समूहाला शेअर बाजारात सर्वाधिक नफा झाला आहे. सर्वात मोठा फायदा झाला तो मोदी सरकारच्या सर्वात जवळच्या समूहाला, रिलायन्स समूहाला. रिलायन्सचे बाजार भांडवल ७८ टक्क्यांनी वाढून १०.०७ ट्रिलियन ( लाख कोटी रु) रुपये झाले…