अवैज्ञानिक पद्धतीने केलेली अपयशी टाळेबंदी
|

अवैज्ञानिक पद्धतीने केलेली अपयशी टाळेबंदी

विद्या कृष्णन आणि अथिरा कोन्निकारा, १९ मे २०२० १.३ अब्ज भारताची लोकसंख्या मागच्या अनेक दिवसांपासून जगातील सर्वात कडेकोट टाळेबंदीत असूनही भारत चीनला मागे टाकून आशिया-पॅसिफिक या भागातील कोरानाचे केंद्र बनत आहे. देशात असणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय कार्य दल स्थापन करण्यात आले ज्याच्या साह्याने सरकार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन योग्य ती पावले उचलण्यास कार्यक्षम असावी. परंतु…